Tuesday, November 30, 2021

धर्मपीठ सत्संगाची सुवर्ण महोत्सवी सत्संगाकडे वाटचाल.

 धर्मपीठ सत्संगाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

     धर्मपीठ आपला ऐतिहासिक असा ५०वा सत्संग लवकरच आयोजित करणार आहे व त्या दिशेने नियोजन सुरू आहे.

   समाजाचे धार्मिक,आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय प्रबोधन करून सर्वागीण समाज विकास साधन्याच्या हेतूने धर्मपीठ आपले कार्य कुठल्याही प्रसिद्धी विना करत आहे.

   सोमवार दिनांक २९नोव्हेंबर रोजी धर्मपीठाचा ४५वा आँनलाईन सत्संग संपन्न झाला.

     सौ.शारदाताई ढोमणे यांनी हरिपाठ गायन केले तर संजिवन समाधी सोहळ्या करीता श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी असलेल्या ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १६व्या अभंगावर आपले चिंतन केले.तसेच ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामाचे १५वे पुष्प गुंफले.

    सौ. सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे,समिक्षाताई उपासे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे, ममताताई चितळकर यांनी भक्ती गित गायन केले.

ह.भ.प.दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, घोंगे महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आपले विचार व्यक्त केले.सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.सौ.शारदाताई ढोमणे व रिया काळदाते यांनी सत्संगाचे तांत्रिक नियोजन केले.

    सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज,  दिवनाले महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,इंजि. श्री.विनोद ढोरे साहेब,विनायक काळदाते, हिमांशू शिंदे,शिवगनेश देवकर,सौ.शारदाताई ढोमणे,रेश्माताई ठोंबरे,प्रमिलाताई फणसे, सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे, गडदे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे,ममताताई चितळकर  यांनी हजेरी लावली.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩


Monday, November 22, 2021

"सामर्थ्य आहे चळवळीचे.........धर्मपीठ ४४वा सत्संग संपन्न.

 🚩सामर्थ्य आहे चळवळीचे l जो जो करील तयाचे l परंतु तेथे भगवंताचे l अधिष्ठान पाहिजे  ll🚩

    🕉️धर्मपीठ ४४ वा सत्संग संपन्न🕉️


मागील वर्ष दोन वर्षांपासून कोरोना, अतीवृष्टी ,महागाई, बेरोजगारी अशा विविध तापांनी जन ग्रासलेले असताना त्यांचे आत्मिक बल वाढावे,समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती व्हावी या हेतूने सुरु झालेली धर्मपीठाची ही साप्ताहिक चळवळ "सत्संग" ने ४४ आठवडा म्हणजे ११वा महीना पूर्ण केला व १२व्या महीन्यात पदार्पण केले.

 ह.भ.प.कोल्हे महाराजांनी "एक नाम हरि द्वेत नाम दुरी l अद्वैत कुसरी विरळा जाणे "l या हरिपाठातील १५व्या अभंगावर आपले चिंतन केले तर ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामाचे १४वे पुष्प गुंफतांना ईश्वराचे लोकाध्यक्ष,सुराध्यक्ष,धर्माध्यक्ष असे विविध नांवे सांगितली.ह.भ.प. कचरे महाराज,घोंगे महाराज,दिवनाले महाराज ,डॉ. अभिमन्यू टकले यांनी धर्मपीठ सत्संगाच्या ११महिन्याच्या वाटचालीवर भाष्य केले .

सौ.शारदाताई ढोमणे,प्रज्ञाताई पेशवे,प्राप्तीताई चितळकर यांनी आपली गायन सेवा अर्पण केली तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.

सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज, दिवनाले महाराज, डॉ. अभिमन्यू टकले,ज्ञानेश्वरजी ढोमणे, विनायक काळदाते, प्रा.संजय अघडते,माणिकराव गुलवाडे, प्रा.दिपक माने,शिवगनेश देवकर, बालाजी घूले, प्रमोद भरणे, कैलास सपकाळ, शुभम नरोटे,आर्यन ढवळे,सौ.शारदाताई ढोमणे,रेश्माताई ठोंबरे,श्वेतकेतू ठोंबरे,नंदाताई चाफले प्रमिलाताई फणसे,प्राप्तीताई चितळकर,प्रज्ञाताई पेशवे  उपस्थित होते.सौ.शारदाताई ढोमणे,रिया काळदाते,तुषार कोल्हे यांनी आँनलाईन सत्संगाचे तांत्रिक नियोजन केले.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️


Monday, November 15, 2021

कार्तिकी एकादशी पर्वावर धर्मपीठाचा ४३वा सत्संग संपन्न.

 🚩देव वसे ज्याचे चित्ती-त्याची घडावी संगती🚩

🕉️धर्मपीठाचा४३वा सत्संग संपन्न🕉️


कार्तिकी एकादशीच्या महान पर्वावर धर्मपीठाचा ४३वा साप्ताहिक सत्संग संपन्न झाला.

निज रुप दाखवा हो-हरी दर्शनास दया हो अशी प्रार्थना करत ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरीपाठाच्या १४व्या अभंगावर आपले चिंतन केले तर "देव वसे ज्याच्या चित्ती-त्याची घडावी संगती" असे सांगत ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर आपले निरुपन केले.ह.भ.प.घोंगे महाराज यांनी उठा जागे व्हा असे आवाहन करत समाजाला जागे होण्याचे आवाहन केले.

ह.भ.प.दिवनाले महाराज, बापूसाहेब हटकर,डॉ. अभिमन्यू टकले यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

  सौ.पुष्पाताई करे,शोभाताई डहाके, समिक्षाताई उपासे यांनी एकादशी पर गायन सेवा दिली तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.रिया काळदाते यांनी सत्संगाची तांत्रिक बाजू सांभाळली.

   सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, दिवनाले महाराज, बापूसाहेब हटकर, डॉ. अभिमन्यू टकले,प्रा.संजयजी शिंगाडे,विनायक काळदाते,प्रा.संजय अघडते, हिमांशू शिंदे,शिवगनेश देवकर,तुषार कोल्हे,पियुष दिवनाले, संतोष वाघमोडे, सिमंत गायकवाड, प्रमोद भरणे, नितू शिंदे,सौ.रेश्माताई ठोंबरे,पुष्पाताई करे,शोभाताई डहाके,समिक्षाताई उपासे,रिया काळदाते व समाजबांधव उपस्थित होते.


🚩🏵️🕉️🚩🏵️🕉️🚩🏵️🕉️


Monday, November 8, 2021

धर्मपीठाचा ४२वा सत्संग संपन्न.

 🚩धर्मपीठाचा ४२वा साप्ताहिक आँनलाईन सत्संग संपन्न🚩


"रिद्धी सिध्दी लावी पिसे-तयासी कोण पूसे" या शास्त्र वचनाचा दाखला देत ह.भ.प.क़ोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १३व्या अभंगावर चिंतन केले.तत्पूर्वी सौ.शारदाताई ढोमणे यांनी या अभंगाचे गायन केले.महाराजांनी आपल्या चिंतनात द्वेतबुद्धी म्हणजे मनाची सैरभैर वृत्ती सिद्धि प्राप्तीच्या कशी आड येते हे समजून सांगितले.

  ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपन करताना "चला वळू गाई-बसू एका ठाई"हे शास्त्रवचन सांगत सर्व दुर्विचार,मतभेद दूर करून माणसाने एकत्र बसले पाहिजे ,विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे असे सांगितले. ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा चिंतन व निरुपनातील विषयाला हात घालत आपले विचार व्यक्त केले.

डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.कुवर साहेब यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

  सौ.शारदाताई ढोमणे,पुष्पाताई करे,प्रज्ञाताई पेशवे, कल्याणीताई गोफणे इत्यादी भगिनीं


नी गायन केले तर सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.

  सत्संगाला ह.भ.प.क़ोल्हे महाराज, कळंब महाराज,घोगे महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, दिवनाले महाराज तसेच डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.विनायक काळदाते,श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे,आर.पि.कुवर साहेब,श्री.विनोद ढोरे साहेब, श्री.खंडेराव पाटील,राजेश दिवनाले सर,शिवगनेश देवकर ,सौ.शारदाताई ढोमणे, रेश्माताई ठोंबरे,पुष्पाताई करे,कल्याणीताई गोफणे,समिक्षाताई उपासे,प्रज्ञाताई पेशवे,प्राप्तीताई चितळकर ईत्यादी हजर होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...